Slider Image
सूचना

ग्रामपंचायत सेवा

महाराष्ट्र राज्य प्रशासन

श्री. देवेंद्र फडणवीस
माननीय मुख्यमंत्री
श्री. देवेंद्र फडणवीस
श्री. एकनाथ शिंदे
माननीय उपमुख्यमंत्री
श्री. एकनाथ शिंदे
श्री. अजित पवार
माननीय उपमुख्यमंत्री
श्री. अजित पवार
श्री. जयकुमार गोरे
मा. मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
श्री. जयकुमार गोरे
श्री. योगेश कदम
मा. राज्यमंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
श्री. योगेश कदम
श्री.गणेश नाईक
मा.ना. वनमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, पालघर जिल्हा
श्री.गणेश नाईक

जिल्हा परिषद / पंचायत समिती प्रशासन

श्री. मनाेज रानडे साहेब
माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी (भा.प्र.से.)
श्री. मनाेज रानडे साहेब
श्री.रवींद्र शिंदे
मा.अति.मुख्य कार्यकारी अधिकारी
श्री.रवींद्र शिंदे
श्री. वैभव भाऊराव शिंदे
माननीय गटविकास अधिकारी (उ.श्रे.)
श्री. वैभव भाऊराव शिंदे

गावाविषयी माहिती

वैतरणा नदीच्या काठी वसलेले गालतरे गाव हे महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे. गालतरे गावात पश्चिममुखी श्री गणेश मंदिर हे गावचे धार्मिक केंद्रबिंदू तसेच गावाच्या उत्तर हद्दीला आई गावदेवी गालतरे मंदिर व गावाच्या दक्षिणेस आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत सोसायटी ( इस्कॉन ) संचालित श्री गोवर्धन एको व्हिलेज ,गालतरे संस्थापित श्री श्री राधा वृन्दावन बिहारी मंदिर तसेच पूर्वेस कोहोज किल्ला पर्वत हि आकर्षक पर्यटन स्थळे सुद्धा आहेत. सन २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या सुमारे २४७४ आहे. गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 2, अंगणवाडी केंद्रे 3, लघुउद्देषीय केंद्र -1 व समाज मंदिर -2 , श्री गोवर्धन एको व्हिलेज , गालतरे संस्थापित गोवर्धन स्कील सेंटर , गालतरे अशा शैक्षणिक व शारीरिक सुविधा उपलब्ध आहेत, पाणीसाठवण, सार्वजनिक विहिरी व शेततळी अशा धार्मिक व सामाजिक सुविधा देखील आहेत.

गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असून भात हे प्रमुख पिक घेतले जाते. हरभरा, मुग, उडीद, तूर हि काही जोड पिके भात कापणी केल्यानंतर घेतली जातात. तसेच थोड्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय करतात.

गालतरे ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबविल्या गेल्या आहेत. घरकुल योजना अंतर्गत लाभार्थी यांना घरकुल चा  लाभ मिळाला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शौचालाय चा  लाभ मिळाला आहे. जलसंधारण व पाणीपुरवठा योजना अंतर्गत गावात पाणीपुरवठा नियमित करण्यात आला आहे. तसेच तंटामुक्ती गाव मोहीम अंतर्गत देखील उत्कृष्ट काम केले आहे.

ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व 8 सदस्य मिळून गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणला आहे. ग्रामपंचायतीचे निर्णय लोकसहभागातून घेतले जातात.


लोकसंख्या आकडेवारी


421
2474
1374
1100
Logo 1
Logo 2
Logo 4
Logo 5
Logo 6
Logo 7